Swami Teachings
* श्रीस्वामी समर्थ महाराजांची 27 बोधप्रद वचने
* हम पंतोजीपण नहीं करते । गाठके गुरु और बाटके चेले हम नहीं करते ।
* हम किसके ताबेदार हैं?
* साखरेत पाणी मिसळू नका बरे !!!
* संतचरणाची माती। तीच माझी भागीरथी !!!
* उगीच जप करीत बसावे, भजनपूजनात फार वेळ दवडू नये !!!
* आपआपले कर्तव्यकर्म बजावून आमची आठवण हृदयात ठेवावी !!!
* आळशी माणसाचे तोंड पाहू नये !!!
* उतावळा सो बावळा, धीरसो गंभीर !!!
* आंबेका पाड लगा है, पुरा होयगा तो काम हो जायगा !!!
* मी देह सोडला तरी गेलो नाही, जिवंत आहे !!!
* पाणी फार खोल आहे, भिऊ नकोस. मी तुझ्याबरोबर येतो. !!!
* काय रे अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण भगवान कोठे होते?
* भक्तांचे संरक्षण करावे, नास्तिकजन भक्तिमार्गास लावावे. !!!
* आपण एकच आहो. !!!
* समुद्र भरला आहे, त्यातून घेववेल तितके घ्यावे, शेत पिकवून खावे. !!!
* निर्भय असावे !!!
* दुकानदारी करून द्रव्याची पिशवी भरणे आणि मनःपूत वर्तन ठेवणे हा परमार्थ आहे किंवा काय?
* उगीच स्वस्थ आनंदात असावे. !!!
* भोग भोगल्याविना गती नाही. !!!
* घुबड शिरले म्हणून कोणी घर सोडतात काय? !!!
* ज्याचे दर्शनाने पाप जाऊन, पुण्य प्राप्त होते, त्यांस साधू म्हणावे. !!!
* ज्याचे जवळ धर्म त्यासच जय मिळतो. !!!
* मेहनत करावी, खावे. शेत करावे, खावे. !!!
* आपले लोक हजार कोसांवर का असेनात ते जवळच असल्यासारिखेच आहेत. !!!
* डोंगर बोलतील तेव्हा उठेन !!! पंढरी जळेल तेव्हा उठेन !!!
* शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो ! हे गिरिजापति भवानिशंकर, शिवशंकर शंभो. !!!
* अनन्याश्ंिचतयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।